शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पाकिस्तानच्या दहशतवाद्यानं मानले भारतीय लष्कराचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 14:48 IST

जम्मू काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यानं भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यानं भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. मी भारतीय लष्करामुळेच जिवंत असल्याची कबुली लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी एजाज अहमद गुजरीनं दिली आहे. जवानांवर गोळीबार केल्यानंतरही प्रत्युत्तरा दाखल त्यांनी माझ्यावर गोळीबार केला नाही. भारतीय जवान मला ठार करू शकले असते, मात्र त्यांनी तसे केले नाही. अशा पद्धतीनं या दहशतवाद्यानं पाकिस्तानचं कु-कृत्यू जगासमोर आणले आहे. शिवाय, आपल्या साथीदारांना दहशतवादाचा मार्ग सोडण्याचं आवाहनही या दहशतवाद्यानं केले आहे.

सुरक्षा दलानं एजाजला त्याच्या दोन साथीदारांसहीत बारामुल्ला परिसरातून अटक केली होती. बुधवारी (9 मे) श्रीनगरमध्ये या दहशतवाद्याला प्रसिद्धी माध्यमांसमोर आणण्यात आले. यावेळीच एजानं सांगितलं की, भारतीय लष्करामुळे मी जिवंत आहे. चकमकीदरम्यान जवानांनी गोळीबार थांबवला होता. ते मला ठारदेखील करू शकले असते, मात्र त्यांनी तसं केले नाही.

''माझ्या अन्य साथीदारांनीही दहशतवादाचा मार्ग सोडावा. आम्ही 6 महिन्यांपासून जंगलात राहत होतो. ज्यादिवशी आमचा भारतीय सैन्यासोबत सामना झाला तेव्हा त्यांनी आम्हाला अटक केले. त्यांनी मला नवीन आयुष्य दिलं'', असे सांगत एजाजनं भारतीय लष्कराचे आभार मानलेत.