शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

जेईईमध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय पहिला; पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 03:29 IST

पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

एस. के गुप्ता 

नवी दिल्ली : आयआयटीमधील १ लाख १२ हजार २७९ जागांसाठी झालेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता ३४६ गुण मिळवून पहिला आला. दहा गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील शबनम सहाय मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. प्रवेशासाठीच्या कौन्सिलिंगचे वेळापत्रक दोन दिवसांनी जाहीर केले जाईल. परीक्षेला १,६१,३१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार ७०५ उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ३३ हजार ३४९ मुले व ५,३५६ मुली आहेत. गुणवंतामध्ये कार्तिकेयबरोबरच कौस्तुभ दिघे, शबनम सहाय आहेत.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, नवभारताच्या निर्माणामध्ये हे सर्व विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भविष्यात आणखी संधी नक्कीच चालून येतील.हे आहेत टॉपरजेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत मुंबई विभागाबरोबरच दिल्लीनेही चांगले यश मिळविले आहे.या परीक्षेत सामान्य वर्गामधील १५,५६६, ओबीसी-नॉन क्रिमी लेयर श्रेणीतील ७,६५१, अनुसूचित जातीमधील ८,७५८, अनुसूचित जमातीतील ३,०९४ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.देशातील १० टॉपरमध्ये हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी(हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र