शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
4
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
5
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
6
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
7
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
8
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
9
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
10
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
11
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
12
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
13
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
14
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
15
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
16
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
17
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
18
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
19
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
20
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
Daily Top 2Weekly Top 5

जेईईमध्ये चंद्रपूरचा कार्तिकेय पहिला; पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2019 03:29 IST

पहिल्या दहांमध्ये महाराष्ट्रातील तीन जण

एस. के गुप्ता 

नवी दिल्ली : आयआयटीमधील १ लाख १२ हजार २७९ जागांसाठी झालेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत महाराष्ट्रातील कार्तिकेय गुप्ता ३४६ गुण मिळवून पहिला आला. दहा गुणवंतांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातील शबनम सहाय मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. प्रवेशासाठीच्या कौन्सिलिंगचे वेळापत्रक दोन दिवसांनी जाहीर केले जाईल. परीक्षेला १,६१,३१९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३८ हजार ७०५ उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांमध्ये ३३ हजार ३४९ मुले व ५,३५६ मुली आहेत. गुणवंतामध्ये कार्तिकेयबरोबरच कौस्तुभ दिघे, शबनम सहाय आहेत.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, नवभारताच्या निर्माणामध्ये हे सर्व विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील. या परीक्षेत जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांनी निराश होऊ नये. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी भविष्यात आणखी संधी नक्कीच चालून येतील.हे आहेत टॉपरजेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत मुंबई विभागाबरोबरच दिल्लीनेही चांगले यश मिळविले आहे.या परीक्षेत सामान्य वर्गामधील १५,५६६, ओबीसी-नॉन क्रिमी लेयर श्रेणीतील ७,६५१, अनुसूचित जातीमधील ८,७५८, अनुसूचित जमातीतील ३,०९४ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत.देशातील १० टॉपरमध्ये हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी(हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रुवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र) यांचा समावेश आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र