शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

‘राफेल’ जेपीसीकडे देण्याची मागणी जेटलींनी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 05:52 IST

राजकीय पक्षाला न्यायालयाविरुद्ध निष्कर्ष काढता येणार नाही

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा व्यवहार संसदीय समितीकडे सोपवण्याची मागणी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी फेटाळताना काँग्रेसवर तीक्ष्ण हल्ला केला. ते म्हणाले, हा पक्ष वाईटरीत्या हरला असून सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर देशाच्या महालेखापालांचा दृष्टिकोन अप्रासंगिक ठरला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अंतिम शब्द उच्चारला असून त्याला कायदेशीर महत्त्व आहे. न्यायालयाने जे म्हटले त्याच्या अगदी विरुद्ध निष्कर्ष राजकीय पक्षाला कधीही काढता येणार नाहीत, असे जेटली यांनी फेसबुक पेजवर ‘राफेल- खोटारडेपणा, अल्पजीवी खोटारडेपणा आणि आता आणखी खोटारडेपणा? या मथळ्याखाली म्हटले. न्यायालयाच्या निर्णयात संदिग्धता असल्याचा काँग्रेसचा दावा असून कॅगने त्या खरेदीचा तपास केला होता व आता तो संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीसमोर आहे, यावर जेटली म्हणाले की, संरक्षण साहित्याचे व्यवहार कॅगसमोर जातात व त्यानंतर ते पीएसीकडे पाठवले जातात.कामकाज विस्कळीत करण्याचा प्रयत्नच्संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सुरुवातीचे चार दिवस वेगवेगळ्या निषेधांनी वाया गेले, असे सांगून जेटली म्हणाले, अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांत काँग्रेस राफेलवरील चर्चेतून कामकाज विस्कळीत करण्यास प्राधान्य देईल.च्काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात राफेल प्रकरणी याचिकाकर्ता नव्हता. संसदेच्या संयुक्त समितीकडून (जेपीसी) राफेलच्या व्यवहाराची चौकशी करावी, असे त्यांना हवे आहे.च्भाजपा सरकारने ठरवलेली आणि पूर्वीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने निश्चित केलेल्या किमतीत काँग्रेसला जायचे असून अब्जाधीश अनिल अंबानी यांच्या गटाला लढाऊ विमानांच्या उत्पादनाचाकाहीही अनुभव नसताना त्याला या खरेदी व्यवहारात आॅफसेट भागीदार म्हणून का निवडले यालाही काँग्रेसचा आक्षेपआहे.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीRafale Dealराफेल डील