शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीबीपी’च्या बहादूर २१ जवानांना पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:03 IST

लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) जवान रात्रभर चीनच्या सैनिकांशी लढले होते व त्यांना चोख प्रत्युत्तर दिले

नवी दिल्ली : लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांचे (आयटीबीपी) जवान रात्रभर चीनच्या सैनिकांशी लढले होते व त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. अशा चकमकींमध्ये सहभागी असलेल्या आयटीबीपीच्या २१ जवानांना वीरता पदकाने सन्मानित करण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे, तर एकूण २९४ जणांना महासंचालक प्रशस्तीपत्राने सन्मानित करण्यात आले आहे.आयटीबीपीने प्रथमच या संघर्षाबाबत माहिती देताना सांगितले की, या जवानांनी संरक्षण तर केलेच पण, पुढे येत असलेल्या चीनच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिले. हे जवान या भागात पूर्ण रात्रभर लढले. दगडफेक करणाऱ्या चीनच्या जवानांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत सेवा देणाºया आयटीबीपी व अन्य निमलष्करी दलाच्या ३५८ जवानांना विशेष पदकाने सन्मानित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख