शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

'PM पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही'; पवारांनी दिलं १९७७चं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 16:47 IST

विरोधी आघाडी INDIAच्या पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.

विरोधी आघाडी INDIAच्या पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकींपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला न केल्यास काहीही फरक पडणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

१९७७च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, त्यावेळीही निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाई यांच्या नावाचा उल्लेख नव्हता, तर त्यावेळी निवडणुका नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या (जनता पार्टी) नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या आणि सरकार स्थापन झाले.

१९७७च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता आणि निवडणुकीनंतर मोराराजी देसाई यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली. निवडणुकीपूर्वी देसाई यांचे नाव कुठेच नव्हते, अशी आठवण शरद पवारांनी करुन दिली. त्यामुळे २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकींपूर्वी देखील पंतप्रधानपदासाठीचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. लोक सत्ता परिवर्तनाच्या मूडमध्ये असतील तरच बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतील, असं शरद पवारांनी सांगितले. 

दरम्यान, INDIA आघाडीत बरेच स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत बोलताना जेडीयू कडून अनेकवेळा आपले नेते नितीश कुमार यांचे नाव घेण्यात आले आहे. तशातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव यात घेतले जात आहे. या दरम्यान, खर्गेंना कोणी ओळखत नाही, नितीश कुमारच पंतप्रधानपदाचे उमेदवार असे विधान जेडीयूचे आमदार गोपाल मंडल यांनी केले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी