शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

२६/११च्या स्मृतिदिनी भारत-पाक मालिकेला परवानगी हे दुर्दैव

By admin | Updated: November 27, 2015 01:33 IST

- राधाकृष्ण विखे यांची टीका

- राधाकृष्ण विखे यांची टीका
अहमदनगर : पाक पुरस्कृत २६/११च्या मुंबई हल्ल्याच्या स्मृतिदिनी भारतात शहिदांना आदरांजली वाहिली जात असताना, त्याच दिवशी श्रीलंकेत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळण्यास परवानगी मिळावी, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. बीसीसीआयने पैसा मिळविण्यासाठी नीतीमत्ता गहाण ठेवली की काय, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार यांच्या सूचनेवरुन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शशांक मनोहर आरुढ झाले आहेत. पवारांनी दोन दिवसांपूर्वी शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. पवारांनी किमान महाडिकांच्या बलिदानाची आठवण ठेवून मनोहरांना मालिका रद्द करण्याची सूचना करायला हवी होती, असे विखे म्हणाले.
शिवसेनेच्या नाकावर टिच्चून हा निर्णय घेण्यात आला आहे. सेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी ही मालिका रद्द करण्यास सरकारला भाग पाडावे, असे आव्हान विखेंनी दिले आहे.
......
डान्सबार प्रकरणी इच्छाशक्तीचा अभाव
डान्सबार प्रकरणी राज्य सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ते सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडू शकले नाहीत, अशी टीकाही विखे यांनी केली.