शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत करणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:38 IST

घेतलेला प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणा-या उच्च शिक्षण संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई होणार आहे. मनुष्य विकास मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अखिल भारतीय उच्च शिक्षण परिषद (एआयसीटीई) व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यास मूळ कागदपत्रे व भरलेले शुल्क विद्यार्थ्याला परत करणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली - घेतलेला प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शुल्क परत न करणा-या उच्च शिक्षण संस्थांवर यापुढे दंडात्मक कारवाई होणार आहे. मनुष्य विकास मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले की, अखिल भारतीय उच्च शिक्षण परिषद (एआयसीटीई) व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार, विद्यार्थ्याने प्रवेश रद्द केल्यास मूळ कागदपत्रे व भरलेले शुल्क विद्यार्थ्याला परत करणे आवश्यक आहे.अनेक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना हे शुल्क परत देत नाहीत वा मोठी कपात करून तुटपुंजे शुल्क परत देतात. त्यांच्यावर आता कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या संस्थेत व अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा हक्क आहे, अशीही माहिती अधिकाºयाने दिली.

टॅग्स :educationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी