शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:47 IST

जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते

नवी दिल्ली : देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची झाली आहेत असे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे.जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते. वाहनांचे उत्पादन करणाऱ्या भारतासह काही विकसित देशांमध्ये आयुष्यमान संपलेल्या वाहनांची मोठी संख्या आहे. मात्र ती वाहने भंगारात काढण्यासाठी जितकी यंत्रसामुग्री लागते ती या देशांकडे उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेही या अहवालात म्हटले आहे.सीएसइच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय यांनी सांगितले की, आयुष्यमान संपलेली वाहने भंगारात काढण्याविषयी केंद्र सरकार एक धोरण आखत असले तरी वाहनांच्या आयुष्याबाबत कायदा करण्याची गरज आहे.आफ्रिकेत जुनाट गाड्यांची आयातमोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे कोणतेही वाहन वा विदेशी बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात आयात करण्यास परवानगी नाही. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आयात करण्यात येणाºया गाड्यांमध्ये ८० ते ९० टक्के गाड्या जुनाट व मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाºया असतात.

टॅग्स :carकारIndiaभारत