शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:47 IST

जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते

नवी दिल्ली : देशात दोन कोटी वाहने भंगारात काढण्याच्या लायकीची झाली आहेत असे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेंट (सीएसइ) या संस्थेने आपल्या नव्या अहवालात म्हटले आहे.जगभरात दोन अब्ज वाहने असून दरवर्षी त्यातील ४ कोटी वाहनांचे आयुष्यमान संपत असते. वाहनांचे उत्पादन करणाऱ्या भारतासह काही विकसित देशांमध्ये आयुष्यमान संपलेल्या वाहनांची मोठी संख्या आहे. मात्र ती वाहने भंगारात काढण्यासाठी जितकी यंत्रसामुग्री लागते ती या देशांकडे उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. असेही या अहवालात म्हटले आहे.सीएसइच्या कार्यकारी संचालक अनुमिता रॉय यांनी सांगितले की, आयुष्यमान संपलेली वाहने भंगारात काढण्याविषयी केंद्र सरकार एक धोरण आखत असले तरी वाहनांच्या आयुष्याबाबत कायदा करण्याची गरज आहे.आफ्रिकेत जुनाट गाड्यांची आयातमोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणारे कोणतेही वाहन वा विदेशी बनावटीच्या जुन्या गाड्या भारतात आयात करण्यास परवानगी नाही. आफ्रिका खंडातील देशांमध्ये आयात करण्यात येणाºया गाड्यांमध्ये ८० ते ९० टक्के गाड्या जुनाट व मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करणाºया असतात.

टॅग्स :carकारIndiaभारत