शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बारावीसाठी मूल्यांकन योजना जारी करा; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 12:50 IST

सुप्रीम कोर्टाचा सर्व राज्य बोर्डांना आदेश; ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या राज्यांच्या मंडळांना दहा दिवसांत बारावी वर्गाची मूल्यांकन योजना जारी करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, सगळ्या राज्य बोर्ड्सनी सीबीएसई आणि आयसीएसईप्रमाणे निश्चित वेळेत ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करावा.

न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठापुढे ॲडव्होकेट अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यात राज्य बोर्डची बारावी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली गेली होती.सीबीएसई, सीआयएससीई, उत्तर प्रदेश बोर्ड, मध्यप्रदेश बोर्ड, राजस्थान, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात बोर्डसह बहुतांश बोर्ड्सनी आपली १२वी परीक्षा रद्द केली आहे.

आंध्र प्रदेशनेही परीक्षा केली रद्द

परीक्षेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने गुरुवारी घेतला.  खंडपीठाने म्हटले की, सगळ्या राज्य बोर्ड्सची एक समान मूल्यांकन योजना असू शकत नाही. आम्ही तशा प्रकारचा आदेश देऊ शकत नाही. प्रत्येक बोर्ड स्वायत्त आणि वेगळे आहेत. या परिस्थितीत न्यायालय एक समान मूल्यांकन योजना निश्चित करण्याचा आदेश देऊ शकत नाही.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी