शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

इरोम शर्मिला यांच्या उपोषणाचे १५ वे वर्ष

By admin | Updated: November 7, 2014 04:23 IST

२ नोव्हेंबर २००० रोजी इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्सच्या सुरक्षा जवानांसोबतच्या ‘चकमकीत’ १० नागरिक मारले गेले होते़

इम्फाळ : मणिपुरातील सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांच्या उपोषणाचे १५ वे वर्ष सुरू झाले आहे़ शर्मिलांना पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थी, सिव्हिल सोसायटी संघटना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी बुधवारी राज्यात ठिकठिकाणी धरणे आंदोलन, उपोषण, रॅलीचे आयोजन केले़ २ नोव्हेंबर २००० रोजी इम्फाळ विमानतळाजवळ आसाम रायफल्सच्या सुरक्षा जवानांसोबतच्या ‘चकमकीत’ १० नागरिक मारले गेले होते़ या घटनेनंतर इरोम शर्मिला राज्यातील वादग्रस्त आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अ‍ॅॅक्ट-१९५८ (सशस्त्र बल विशेष अधिकार अधिनियम-१९५८) अर्थात अफ्स्पा हटविण्याच्या मागणीसाठी ५ नोव्हेंबर २००० पासून उपोषणावर आहेत़ शर्मिला यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अफ्स्पा हटविण्याची मागणी केली़ (वृत्तसंस्था)