शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

स्वीस बँकेकडून मिळालेली माहिती काळा पैसा शोधण्यासाठी उपयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 03:05 IST

माहितीचा पहिला टप्पा : कारवाईच्या भीतीने बंद खात्यांचा तपशील

नवी दिल्ली/बर्न : स्वीस बँकेतील भारतीय खातेधारकांबाबत स्वचलित व्यवस्थेंतर्गत भारताला पहिल्या टप्प्याची माहिती मिळाली असून, त्याचे विश्लेषण सुरू आहे. यात या खातेधारकांची ओळख पटवण्यासाठी व काळा पैसा शोधण्यासाठी पुरेशी सामग्री उपलब्ध असेल, असे समजले जात आहे.

स्वीत्झर्लंडने या महिन्यात प्रथमच काही माहिती भारताला दिली आहे. बँक व नियामकीय संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही माहिती मुख्यत: बंद करण्यात आलेल्या खात्यांबद्दल आहे. कारवाईच्या भीतीने लोकांनी ही खाती आधीच बंद केलेली आहेत. बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वीत्झर्लंड सरकारच्या निर्देशाने तेथील सर्व बँकांनी माहितीचा तपशील एकत्र केला व भारताकडे सुपूर्द केला. २०१८ मध्ये एक दिवसही ज्या खात्यांवर व्यवहार झालेला आहे, अशा खात्यांचा यात संपूर्ण तपशील आहे.

या माहितीवरून या खातेधारकांवर अघोषित संपत्ती बाळगल्याचा खटला भरण्याइतपत सामग्री उपलब्ध आहे. यात जमा, हस्तांतरण, शेअर व संपत्तीच्या इतर प्रकारात गुंतवणूक केल्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बँकांचे अनेक अधिकारी व नियामकीय अधिकाºयांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, ही माहिती मुख्यत: अग्नेय आशियातील अनेक देश, अमेरिका, ब्रिटन, काही आफ्रिकी देश व दक्षिण अमेरिकी देशांत राहणाºया अनिवासी भारतीयांसह व्यावसायिकांची आहे. एकेकाळी पूर्णत: गोपनीय असलेल्या स्वीस बँक खात्यांच्या विरोधात जागतिक स्तरावर मागील काही दिवसांत मोहीम सुरू झाल्यानंतर या खात्यांतील पैसा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला व अनेक खाते बंद झालेले आहेत. तथापि यात २०१८ मध्ये बंद करण्यात आलेल्या खात्यांच्या माहितीचाही समावेश आहे. याशिवाय भारतीयांच्या अशा १०० खात्यांची माहितीही समाविष्ट आहे, जे २०१८ पूर्वी बंद करण्यात आलेले आहेत. स्वीत्झर्लंड सरकार या खात्यांची माहिती लवकरात लवकर पुरवण्याच्या प्रक्रियेत आहे.राजकीय संबंध असलेल्यांवर लक्ष केंद्रितही खाती सुटे भाग, रसायन, वस्त्र, रिअल इस्टेट, हिरे, दागिने, पोलाद आदी व्यवसायांशी संबंधित लोकांची आहेत. स्वीस बँकेकडून मिळालेल्या माहितीमधील विश्लेषणात राजकीय संबंध असलेल्या लोकांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.स्वीसचे एक शिष्टमंडळ मागील वर्षी भारताच्या दौºयावर आले होते. त्यावेळी भारत व स्वीत्झर्लंडदरम्यान माहितीच्या देवाण-घेवाणीची प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला होता.