शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निकृे्ट दर्जाचे रस्ता काम ग्रामस्थांनी पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 21:21 IST

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे.

ठळक मुद्देसिन्नर-निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्यावर चालु होते काम

नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे.निकृष्ट व कासवगतीने होत असलेल्या अडीच किलोमीटर अंतराचे काम दोन वर्ष होऊनही अपूर्णच असल्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहे.सिन्नर तालुक्यातील नायगाव व निफाड तालुक्यातील पिंपळगाव निपाणी या दोन तालुक्यांना जोडणा-या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. मात्र सुरु असलेले काम संबंधित ठेकेदार मनमानी करून निकृष्ट दर्जाचे होत आहे.या रस्त्यावर चार ठिकाणी नाल्यांवर मो-यांची गरज असतांना येथे अरूंद रस्ता बनविल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर टाकली जाणारी खडी निकृष्ट असून डांबराचे प्रमाण अल्प असल्याने रस्ता आत्ताच उखडत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होती. मात्र सदर रस्ता दोन वर्षापासून काम सुरू असुन अजूनही पूर्ण झाले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अपूर्ण कामामुळे परिसरातील पिंपळगाव, तळवाडे, महाजनपूर, भेंडाळी, बेरवाडी व नायगाव आदी गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सदर ठेकेदार रस्त्याचे काम खराब करत असल्याची तक्रार करूनही संबंधित अधिकारी आणि गावातील काही अज्ञात व्यक्ती कामाला मदत करत असल्याची तक्रार मंगेश कातकाडे, सुनिल कातकाडे, भारत जेजुरकर, मारूती भांगरे, महेंद्र साठे आदींसह ग्रामस्थ करत आहे.सिन्नर - निफाड या दोन तालुक्याना जोडणा-या नायगाव - पिंपळगाव या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRural Developmentग्रामीण विकास