शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

इंडोनेशिया : ज्वालामुखी फुटण्याच्या भीतीने दीड लाख लोकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:47 IST

 करांगासेम (इंडोनेशिया) : इंडोनेशियात बाली येथे रिसॉर्ट बेटावर एक ज्वालामुखी कधीही फुटू शकतो, असा इशारा अधिकाºयांनी दिल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. ४० हजार लोक घाबरून घर सोडून गेले आहेत, तर १ लाख लोकांना येथून नाइलाजास्तव बाहेर पडावे लागत आहे.ज्वालामुखी फुटण्याच्या इशाºयानंतर स्थानिक लोकात प्रचंड भीती असून पर्यटक असहाय्य स्थितीत ...

 करांगासेम (इंडोनेशिया) : इंडोनेशियात बाली येथे रिसॉर्ट बेटावर एक ज्वालामुखी कधीही फुटू शकतो, असा इशारा अधिकाºयांनी दिल्यानंतर अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे. ४० हजार लोक घाबरून घर सोडून गेले आहेत, तर १ लाख लोकांना येथून नाइलाजास्तव बाहेर पडावे लागत आहे.ज्वालामुखी फुटण्याच्या इशाºयानंतर स्थानिक लोकात प्रचंड भीती असून पर्यटक असहाय्य स्थितीत फसले आहेत. माउट आगुंग येथे गत आठवड्यापासून राखाडी रंगाचा धूर निघत आहे. आता तो तीन किमी उंचीपर्यंत निघत आहे. त्यामुळे विमानांचे उड्डाण करणेही अवघड झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन बोर्डाने सांगितले की, ज्वालामुखीतून सातत्याने राख निघत असून, स्फोटाचे आवाजही येत आहेत. आग रात्रीच्या वेळी वाढत असून हे स्पष्ट दिसत आहे की, संभावित ज्वालामुखी स्फोट लवकरच होईल.माउंट आगुंगमध्ये सप्टेंबरपासून गडगडाट होत आहे. या परिसरात राहणाºया १,४०,००० लोकांना येथून बाहेर पडावे लागले आहे. आॅक्टोबरपासून ज्वालामुखीची सक्रियता कमी झाल्याने काही लोक परतले होते. मात्र, शनिवारपासून पुन्हा ज्वालामुखीतून आवाज येत आहेत.

टॅग्स :Earthपृथ्वी