शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

भारताचा आवाज होत आहे मजबूत; पाच वर्षांत १३.५ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर - पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 08:07 IST

केवळ पाच वर्षांत देशातील १३.५ कोटी जनता गरिबीतून बाहेर पडली,  असेही ते म्हणाले. 

पिठौरागड : ‘आव्हानांनी वेढलेल्या जगात भारताचा आवाज बळकट होत आहे आणि जी-२० शिखर परिषदेदरम्यान देशाच्या सामर्थ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख झाली आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. केवळ पाच वर्षांत देशातील १३.५ कोटी जनता गरिबीतून बाहेर पडली,  असेही ते म्हणाले. 

येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांच्या सरकारने महिला आरक्षण विधेयकासारख्या ३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्यांवर निर्णय घेतले आहेत. त्यांनी भारताच्या यशस्वी चंद्रयान-३ मोहिमेचा संदर्भ देत म्हटले की, भारत चंद्राच्या त्या भागात पोहोचला, जिथे इतर कोणताही देश पोहोचू शकला नाही.

४२०० कोटींच्या  प्रकल्पांचे उद्घाटन- पंतप्रधानांनी उत्तराखंडमध्ये सुमारे ४२०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. - या वर्षी चारधाम यात्रेला आलेल्या भाविकांची संख्या ५० लाखांच्या आसपास आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा