शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 06:58 IST

India's population: संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झाली आहे.

नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार, भारताची लोकसंख्या २०२५मध्ये १.४६ अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षाही कमी झाली आहे.

वास्तविक प्रजनन संकट असे शीर्षक असलेला यूएनएफपीएचा लोकसंख्या स्थिती अहवाल २०२५ प्रसिद्ध झाला असून, यात म्हटले आहे की, घटत्या प्रजनन क्षमतेबद्दल घाबरण्याऐवजी अपूर्ण प्रजनन लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. लाखो लोक त्यांचे वास्तविक प्रजनन लक्ष्य प्राप्त करण्यात सक्षम नाहीत.

प्रजनन दर कमी होणे हे संकट नाही; तर संकट हे आहे की लोकांना त्यांच्या मनासारखे निर्णय घेता येत नाहीत. लग्न, लैंगिक संबंध, गर्भनिरोधक वापरणे किंवा मुले होऊ द्यायची की नाही, हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नाही.

भारतातील लोकसंख्येची सद्यस्थितीसध्याची लोकसंख्या : सुमारे     १४६.३ कोटी० ते १४ वयोगट:     २४%१० ते १९ वयोगट:     १७%१० ते २४ वयोगट:    २६%१५ ते ६४ वयोगट (कामकाजासाठी योग्य वय)     ६८%६५ वर्षांवरील वृद्ध लोकसंख्या : सध्या   ७% 

आयुर्मान आणि जन्मदरपुरुषांचे सरासरी आयुर्मान :    ७१ वर्षंस्त्रियांचे सरासरी आयुर्मान :    ७४ वर्षंएकूण प्रजनन दर :    १.९ अपत्य प्रति स्त्री(लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी २.१ आवश्यक असतो.)

भारतात मोठा बदल कसा झाला?१९६० मध्ये लोकसंख्या ४३.६ कोटी होती. त्यावेळी प्रत्येक महिला सरासरी ५ मुलांना जन्म देत होती. फार कमी स्त्रिया गर्भनिरोधक वापरत होत्या. अर्ध्याहून कमी स्त्रिया शाळेत जात होत्या.१९७०मध्ये प्रति महिला सुमारे पाच मुले होत होती. आज दोन मुलांपर्यंत ही स्थिती आहे. यासाठी शिक्षण व प्रजनन आरोग्य  प्रभावी ठरले आहे.

टॅग्स :Indiaभारत