शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

भारताची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 5:17 AM

पी. चिदम्बरम; सरकारवर चढविला हल्ला

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था भीषण स्थितीत असून, कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभी आहे, अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी सोमवारी राज्यसभेत केली. भारतीय अर्थव्यवस्था ‘अकार्यक्षम डॉक्टरां’च्या हातात असल्याने ही अवस्था उद्भवली आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढविला.

चिदम्बरम म्हणाले की, बेरोजगारी आणि घसरता उपभोग अशा दुहेरी समस्येने अर्थव्यवस्थेला ग्रासले आहे. लोकांच्या हातात अधिक पैसा राहील, हे पाहण्याची गरज आहे. कनिष्ठ कर अधिकाऱ्यांना अभूतपूर्व अधिकार देऊन ‘कर दहशतवाद’ माजवू नका. नोव्हेंबर, २०१३ मध्ये मोदी यांनी आपणास दिलेला सल्लाच चिदम्बरम यांनी आता वित्तमंत्री सीतारामन यांना दिला. चिदम्बरम म्हणाले की, तो नेता म्हणाला होता की, ‘अर्थव्यवस्था संकटात आहे. तरुणांना रोजगार हवा आहे. अर्थव्यवस्थेसाठी वेळ द्या. क्षुद्र राजकारण करू नका.’ हा खरोखरच चांगला सल्ला आहे. वित्तमंत्र्यांना सल्ला देण्यासाठी या सल्ल्याचे वाचन करण्यासारखी चांगली गोष्ट मला करता येणे शक्य नाही.रुग्ण ‘आयसीयूबाहेर’चिदम्बरम यांनी म्हटले की, मोदी सरकारचे चार वर्षे मुख्य आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्था ‘आयसीयू’त आहे. मी मात्र म्हणेन की, रुग्णाला ‘आयसीयू’बाहेर ठेवण्यात आले असून, अकार्यक्षम डॉक्टर रुग्णाकडे नुसतेच पाहत बसले आहेत.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाchidambaram-pcचिदंबरम