शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताच्या चंद्र मोहिमेला ग्रहण, चंद्रयान-2 मिशन लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 09:13 IST

भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे.

नवी दिल्ली - भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे. चंद्रयान-2 चे प्रक्षेपण पुन्हा एकदा काही काळ लांबणीवर टाकण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. इस्रोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्राचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र आता ही मोहीम डिसेंबर 2018 पर्यंत टाळण्यात आली आहे. याआधी चंद्रयान-2चे प्रक्षेपण गतवर्षी एप्रिल महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे भारताची ही मोहीम लांबणीवर पडत आहे. दरम्यान, चंद्रयान मोहीम लांबणीवर पडल्याने चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे. चंद्रयान-2 मोहिमेला होत असलेल्या उशिरासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी याआधीच चंद्रावर आपले उपस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, चंद्गावर पोहोचणारा चौथा देश बनण्यासाठी भारत आणि इस्राइल या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, भारताची चंद्रयान मोहीन लांबणीवर पडल्यामुळे इस्राइलकडे चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची चालून आली आहे.  भारताची ही दुसरी चंद्र मोहीम आहे. दरम्यान, चंद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी विकसित आहे. चंद्रयान-2 या अंतराळ यानाचे वजन 3 हजार 290 किलोग्रॅम आहे. तसेच हे यान चंद्राच्या चारी बाजूनी भ्रमण करून त्याची आकडेवारी एकत्र करेल.   

टॅग्स :Indiaभारतisroइस्रोnewsबातम्या