शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या चंद्र मोहिमेला ग्रहण, चंद्रयान-2 मिशन लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 09:13 IST

भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे.

नवी दिल्ली - भारताच्या अंतराळ संशोधनातील सर्वात महत्त्वाकांक्षी अशा चंद्रयान-2 मोहिमेला ग्रहण लागले आहे. चंद्रयान-2 चे प्रक्षेपण पुन्हा एकदा काही काळ लांबणीवर टाकण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. इस्रोमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्राचा अभ्यास करण्यासाठी इस्रोकडून चंद्रयान-2 चे प्रक्षेपण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार होते. मात्र आता ही मोहीम डिसेंबर 2018 पर्यंत टाळण्यात आली आहे. याआधी चंद्रयान-2चे प्रक्षेपण गतवर्षी एप्रिल महिन्यात करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे भारताची ही मोहीम लांबणीवर पडत आहे. दरम्यान, चंद्रयान मोहीम लांबणीवर पडल्याने चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांनाही धक्का बसला आहे. चंद्रयान-2 मोहिमेला होत असलेल्या उशिरासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी याआधीच चंद्रावर आपले उपस्थिती निर्माण केली आहे. दरम्यान, चंद्गावर पोहोचणारा चौथा देश बनण्यासाठी भारत आणि इस्राइल या देशांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, भारताची चंद्रयान मोहीन लांबणीवर पडल्यामुळे इस्राइलकडे चंद्रावर पोहोचणारा चौथा देश बनण्याची चालून आली आहे.  भारताची ही दुसरी चंद्र मोहीम आहे. दरम्यान, चंद्रयान-2 हे पूर्णपणे स्वदेशी विकसित आहे. चंद्रयान-2 या अंतराळ यानाचे वजन 3 हजार 290 किलोग्रॅम आहे. तसेच हे यान चंद्राच्या चारी बाजूनी भ्रमण करून त्याची आकडेवारी एकत्र करेल.   

टॅग्स :Indiaभारतisroइस्रोnewsबातम्या