शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

कोरोनामध्ये रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 09:43 IST

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या. या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या. या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. याकाळात मालगाड्यांनी मात्र चांगलं उत्पन्न मिळवून दिलं असल्याचंही ते म्हणाले. 

मुंबई-नागपूर महामार्गाप्रमाणेच याच मार्गावर बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्याचा विचार सुरू असल्याचेही संकेत दानवेंनी यावेळी दिले. जालना येथील रेल्वे स्थानकावर एका अंडरब्रिज प्रकल्पाच्या कार्यक्रमात दानवे उपस्थित होते. 

कोरोना महामारीच्या काळात रेल्वेला ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. तर मालगाड्यांनी रेल्वेला चांगलं उत्पन्न मिळवून दिलं. रेल्वेला झालेला तोटा कमी करण्यास मालगाड्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असं दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी नांदेड आणि मनमाड स्थानकांदरम्यान रेल्वेच्या रुळाच्या दुपदरीकरणाचं आश्वासन देखील यावेळी दिलं. तेजस एक्स्प्रेस सारखंच आणखी काही खासगी रेल्वेगाड्या चालविण्याचा विचार असल्याचं दानवे म्हणाले. रेल्वे क्षेत्रात खासगीकरण वाढविण्याच्या उद्देशानं लवकरच मोठे निर्णय घेतले जाणार असून यासाठी खासगी कंपन्यांकडून टेंडर मागविण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. 

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेIndian Railwayभारतीय रेल्वे