शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

कोरोनामध्ये रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 09:43 IST

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या. या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेच्या सेवा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या. या काळात रेल्वेला कोट्यवधींचं नुकसान सोसावं लागलं आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावाच्या काळात भारतीय रेल्वेला तब्बल ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. याकाळात मालगाड्यांनी मात्र चांगलं उत्पन्न मिळवून दिलं असल्याचंही ते म्हणाले. 

मुंबई-नागपूर महामार्गाप्रमाणेच याच मार्गावर बुलेट ट्रेनचा प्रकल्प हाती घेण्याचा विचार सुरू असल्याचेही संकेत दानवेंनी यावेळी दिले. जालना येथील रेल्वे स्थानकावर एका अंडरब्रिज प्रकल्पाच्या कार्यक्रमात दानवे उपस्थित होते. 

कोरोना महामारीच्या काळात रेल्वेला ३६ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. तर मालगाड्यांनी रेल्वेला चांगलं उत्पन्न मिळवून दिलं. रेल्वेला झालेला तोटा कमी करण्यास मालगाड्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असं दानवे म्हणाले. यावेळी त्यांनी नांदेड आणि मनमाड स्थानकांदरम्यान रेल्वेच्या रुळाच्या दुपदरीकरणाचं आश्वासन देखील यावेळी दिलं. तेजस एक्स्प्रेस सारखंच आणखी काही खासगी रेल्वेगाड्या चालविण्याचा विचार असल्याचं दानवे म्हणाले. रेल्वे क्षेत्रात खासगीकरण वाढविण्याच्या उद्देशानं लवकरच मोठे निर्णय घेतले जाणार असून यासाठी खासगी कंपन्यांकडून टेंडर मागविण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. 

 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेIndian Railwayभारतीय रेल्वे