शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

Indian Railways Passengers : रेल्वेचा मोठा निर्णय; आता तिकीट बुक करताना प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 22:50 IST

Indian Railways Passengers : कोरोनाच्या कालावधीदरम्यान रेल्वेनं हा निर्णय घेतला होता. परंतु आता रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय.

Indian Railways Passengers : तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने (Indian Railways) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करताना आपला डेस्टिनेशन अॅड्रेस टाकावा लागणार नाही. कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) IRCTC वेबसाइट आणि अॅपवर रेल्वे तिकीट बुक करताना डेस्टिनेशन अॅड्रेस टाकणं अनिवार्य करण्यात आलं होतं.

आता IRCTC प्रवाशांना त्यांचा डेस्टिनेशन अॅड्रेस विचारणार नाही. रेल्वे मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. मंत्रालयाने तिकीट आरक्षणादरम्यान डेस्टिनेशन अॅड्रेस विचारण्याची तरतूद रद्द केली आहे. याच्या माध्यमातून कोरोनाच्या महासाथीदरम्यान रुग्णांच्या शोध घेण्यास मदत होत होती.

कोरोनाची महासाथ सुरू झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. रेल्वेनं अनेक ट्रेन्स काही दिवसांपर्यंत बंद ठेवल्या होत्या. यानंतर जेव्हा ट्रेन्स सुरू करण्यात आल्या तेव्हा अनेक नियम लागू करण्यात आले होते. परंतु आता कोरोनाचे नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेमध्ये सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या