शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Indian Railways Passengers : रेल्वेचा मोठा निर्णय; आता तिकीट बुक करताना प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 22:50 IST

Indian Railways Passengers : कोरोनाच्या कालावधीदरम्यान रेल्वेनं हा निर्णय घेतला होता. परंतु आता रेल्वेनं प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलाय.

Indian Railways Passengers : तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेने (Indian Railways) बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करताना आपला डेस्टिनेशन अॅड्रेस टाकावा लागणार नाही. कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) IRCTC वेबसाइट आणि अॅपवर रेल्वे तिकीट बुक करताना डेस्टिनेशन अॅड्रेस टाकणं अनिवार्य करण्यात आलं होतं.

आता IRCTC प्रवाशांना त्यांचा डेस्टिनेशन अॅड्रेस विचारणार नाही. रेल्वे मंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे. मंत्रालयाने तिकीट आरक्षणादरम्यान डेस्टिनेशन अॅड्रेस विचारण्याची तरतूद रद्द केली आहे. याच्या माध्यमातून कोरोनाच्या महासाथीदरम्यान रुग्णांच्या शोध घेण्यास मदत होत होती.

कोरोनाची महासाथ सुरू झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. रेल्वेनं अनेक ट्रेन्स काही दिवसांपर्यंत बंद ठेवल्या होत्या. यानंतर जेव्हा ट्रेन्स सुरू करण्यात आल्या तेव्हा अनेक नियम लागू करण्यात आले होते. परंतु आता कोरोनाचे नियम शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वेमध्ये सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या