शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Indian Railway: ट्रेन बराच काळ थांबणार असली तरी इंजिन का बंद करत नाहीत, असं आहे खास कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:01 IST

Indian Railway: जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेन कुठल्याही स्टेशनवर कितीही वेळ थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही. एवढंच नाही तर ट्रेन कुठल्याही दोन स्टेशनच्यामध्ये थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही.

जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्ही पाहिलं असेल की, ट्रेन कुठल्याही स्टेशनवर कितीही वेळ थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही. एवढंच नाही तर ट्रेन कुठल्याही दोन स्टेशनच्यामध्ये थांबली तरी तिचं इंजिन बंद केलं जात नाही. त्यामुळे हे इंजिन बंद न करण्यााबाबत नेमकं कारण काय, याबाबतची उत्सुकता अनेकदा तुमच्याही मनात निर्माण झाली असेल. इंजिन बंद केल्यास डिझेलची बचत होईल, मग रेल्वे असं का करत नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

आज आम्ही यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत. डिझेल इंजिनची बांधणी ही अशा प्रकारे केलेली असते की जर हे इंजिन बंद केले तर लोको पायलट आणि प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामागे दोन प्रमुख  कारणं आहेत.

त्यामागचं पहिलं कारण म्हणजे डिझेल इंजिनाचं तंत्र हे गुंतागुंतीचं असतं. या गुंतागुंतीमुळे लोको पायलटला स्टेशनवर किंवा इतर कुठेही ट्रेन थांबली तरी ट्रेनचं इंजिन सुरू ठेवावं लागतं. जेव्हा ट्रेन कुठल्याही स्टेशनजवळ थांबते, तेव्हा रेल्वे इंजिन ब्रेक प्रेशर गमावतं. ट्रेन थांबल्यावर जो शिटीचा आवाज येतो तो प्रेशर रिलीज होण्याचा इशारा असतो. त्यानंतर पुन्हा प्रेशर बनल्यानंतर अधिक वेळ लागतो. जेव्हा इंजिन बंद केल्यानंतर हे इंजिन सूरू करण्यासाठीच अधिक वेळ लागेल. त्यामुळे इंजिन बंद केलं जात नाही.

तर दुसरं कारण म्हणजे रेल्वे इंजिन बंद केल्यास लोकोमोटिव्ह इंजिन फेल होण्याची भीती असते. त्यामुळे डिझेल इंजिनामध्ये एक बॅटरी लावलेली असते. जेव्हा इंजिन चालू असतं तेव्हाची ती चार्ज होते. इंजिन बंद केल्यास बॅटरी चार्ज होणं बंद होते. तसेच वारंवार इंजिन चालू बंद केल्याने बॅटरीवर परिणाम होतो. तसेच इंजिन बिघडू शकते. म्हणूनच इंजिन कधीही बंद केलं जात नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके