शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:39 IST

बांगलादेशातून तयार कपडे आयात करण्याची परवानगी कोणत्याही भू-बंदरावरून दिली जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे...

नवी दिल्ली : भारताने शनिवारी बांगलादेशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयात भारतीय बंदरांतून करण्यावर निर्बंध लादले आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. तथापि, असे बंदर निर्बंध भारतातून जाणाऱ्या परंतु नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंना लागू होणार नाहीत, असे त्यात म्हटले आहे. बांगलादेशातून तयार कपडे आयात करण्याची परवानगी कोणत्याही भू-बंदरावरून दिली जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. 

या वस्तूंवर निर्बंध...फळे; कार्बोनेटेड पेये; प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (बेक्ड वस्तू, स्नॅक्स); कापूस, प्लास्टिक आणि पीव्हीसी तयार वस्तू, रंग, प्लास्टिसायझर आणि ग्रॅन्युल आदींना तसेच शेजारील देशातून येणाऱ्या वस्तू आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरममधील कोणत्याही एलसीएस (लँड कस्टम स्टेशन) आणि आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) मधून येऊ देणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे. 

निर्बंध का? ९ एप्रिल रोजी, भारताने मध्य पूर्व, युरोप आणि नेपाळ आणि भूतान वगळता इतर विविध देशांमध्ये विविध वस्तू निर्यात करण्यासाठी बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा भारताने मागे घेतली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. भारताची सात ईशान्येकडील राज्ये, जी बांगलादेशशी सीमा सामायिक करतात, ती भूवेष्टित आहेत. त्यांच्या देशाशिवाय समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही, असे सांगतानाच युनूस यांनी चीनला बांगलादेशमार्गे जगभरात वस्तू पाठवण्याचे आमंत्रणदेखील दिले होते. यामुळे भारताने हे पाऊल उचलले.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेश