शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:39 IST

बांगलादेशातून तयार कपडे आयात करण्याची परवानगी कोणत्याही भू-बंदरावरून दिली जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे...

नवी दिल्ली : भारताने शनिवारी बांगलादेशातून तयार कपडे आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयात भारतीय बंदरांतून करण्यावर निर्बंध लादले आहेत. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. तथापि, असे बंदर निर्बंध भारतातून जाणाऱ्या परंतु नेपाळ आणि भूतानला जाणाऱ्या बांगलादेशी वस्तूंना लागू होणार नाहीत, असे त्यात म्हटले आहे. बांगलादेशातून तयार कपडे आयात करण्याची परवानगी कोणत्याही भू-बंदरावरून दिली जाणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. 

या वस्तूंवर निर्बंध...फळे; कार्बोनेटेड पेये; प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ (बेक्ड वस्तू, स्नॅक्स); कापूस, प्लास्टिक आणि पीव्हीसी तयार वस्तू, रंग, प्लास्टिसायझर आणि ग्रॅन्युल आदींना तसेच शेजारील देशातून येणाऱ्या वस्तू आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरममधील कोणत्याही एलसीएस (लँड कस्टम स्टेशन) आणि आयसीपी (इंटिग्रेटेड चेक पोस्ट) मधून येऊ देणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे. 

निर्बंध का? ९ एप्रिल रोजी, भारताने मध्य पूर्व, युरोप आणि नेपाळ आणि भूतान वगळता इतर विविध देशांमध्ये विविध वस्तू निर्यात करण्यासाठी बांगलादेशला दिलेली ट्रान्सशिपमेंट सुविधा भारताने मागे घेतली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी चीनमध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. भारताची सात ईशान्येकडील राज्ये, जी बांगलादेशशी सीमा सामायिक करतात, ती भूवेष्टित आहेत. त्यांच्या देशाशिवाय समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही, असे सांगतानाच युनूस यांनी चीनला बांगलादेशमार्गे जगभरात वस्तू पाठवण्याचे आमंत्रणदेखील दिले होते. यामुळे भारताने हे पाऊल उचलले.  

टॅग्स :Bangladeshबांगलादेश