शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

गानसम्राज्ञीच्या सन्मानार्थ सरकारकडून टपाल तिकीट जारी करण्यात येणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:21 IST

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. वैष्णव यांच्याकडे रेल्वेसह दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार आहे.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे काल रुग्णालयात दीर्घ उपचारानंतर निधन झाले. यानंतर केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः काल मुंबईत जाऊन लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. आता भारतरत्न पुरस्कारानं (Bharat Ratna Award) सन्मानित दिवंगत गायकाच्या स्मरणार्थ सरकार टपाल तिकीट काढण्याच्या तयारीत असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वे भरतीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री म्हणाले, पुढील वेळेपासून भरती प्रक्रिया अधिक चांगली होणार असून रेल्वे भरती परीक्षा (Railway Recruitment Examination) पद्धतशीर होण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. रेल्वेबाबत बोलताना वैष्णव यांनी सांगितलं की, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. प्रवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यात लक्ष घालत असून लवकरच विविध धोरणांची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव