शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

उरीमध्ये दहशतवादी घुसवण्याचा ना'पाक' इरादा लष्करानं पाडला हाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 22:02 IST

भारताच्या सुरक्षा जवानांच्या चोख व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे मनसुबे उधळले जात आहेत.

नवी दिल्लीः केंद्रातल्या मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करत त्याचं जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले. या प्रकारानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात गरळ ओकत आहे. त्यातच आता पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार घडवता येईल. परंतु भारताच्या सुरक्षा जवानांच्या चोख व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे मनसुबे उधळले जात आहेत.भारतीय लष्कराच्या मते, पाकिस्तानी सेनेनं मंगळवारी रात्री दहशतवादी घुसवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. काश्मीरमधल्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यांना भारतात घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानची सेना दहशतवाद्यांना एक गट भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात असून, जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा त्यांना हिंसाचार माजवायचा आहे. परंतु भारताच्या सतर्क सुरक्षा व्यवस्थेमुळे पाकिस्तानचे हे इरादे धुळीस मिळाले आहेत.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर