शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

उत्तर सीमेवर वायुदलाने दाखवली ताकद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 03:56 IST

राफेलसह लढाऊ विमानांचे हवाई संचलन

हिंडन (गाझियाबाद) : भारतीय वायुदलाने उत्तर सीमेवर मोहीम क्षमता आणि गरज पडेल तेव्हा शत्रूचा प्रभावीपणे मुकाबला करण्याचा दृढनिश्चय दाखविला आहे, असे अभिमानपूर्वक सांगत वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल आर.के. एस. भदौरियांनी पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सीमावादावरून निर्माण झालेल्या कोंडीदरम्यान तत्पर प्रतिक्रियेबद्दल हवाई योद्ध्यांची प्रशंसा केली.भारतीय वायुदलाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत राष्टÑीय सार्वभौमत्व आणि हिताच्या रक्षणासाठी भारतीय फौजा सदैव सज्ज राहून क्षमता सातत्याने वाढवीत राहील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. पूर्व लडाखमधील सुरक्षेसंबंधीच्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी अत्यंत कमी वेळेत प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) युद्ध सामग्रीसह तैनात करणे आणि उत्तर सीमेवरील कोंडीदरम्यान दाखलविलेल्या तत्परतेबद्दल वायुदलाच्या योद्ध्यांची प्रशंसा केली.राष्टÑपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांनी वायुदलाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत वीर योद्ध्यांना सलाम केला. यावेळी हिंडन हवाईतळावर पार पडलेल्या शानदार हवाई संचलनात राफेलसह, तेजस, जग्वार, मिग-२९, मिग-२१, सुखोई-३० या लढाऊ विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून वायुदलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल