शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

''रजनीकांत पंतप्रधान झाल्यास भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल''

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 19:32 IST

जगातील जवळपास 200 देशांपैकी भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास जेव्हा सुपरस्टार रजनीकांत भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हाच भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल

मुंबई : चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच आपल्या विविध विधानांमुळे चर्चेत असतात.  अशाच एका विधानामुळे वर्मा सध्या चर्चेत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत जेव्हा भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हा भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल असं वर्मा म्हणाले आहेत. 

''जगातील जवळपास 200 देशांपैकी भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास जेव्हा सुपरस्टार रजनीकांत भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हाच भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल'' असं ट्विट स्वतः राम गोपाल वर्मा यांनी सोमवारी केलं आहे. 

गेली दोन दशकं रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा होती. अखेर, 31 डिसेंबर रोजी चेन्नई येथील राघवेंद्र कल्याण मंडप इथं रविवारी सकाळी त्यांनी समर्थकांच्या उपस्थितीत राजकारण प्रवेशाची घोषणा केली.तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागा त्यांचा पक्ष लढवणार आहे. 

टॅग्स :rajinikanthरजनीकांतRam Gopal Varmaराम गोपाल वर्माNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान