शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 05:37 IST

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचा भाग असून त्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आम्हाला हक्क आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमधील शक्सगाम खोऱ्यात चीनने पक्का रस्ता बांधण्याचे काम सुरू केले आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनच्या जवळ हा प्रदेश आहे. चीनच्या या हालचालींचा भारताने तीव्र निषेध केला आहे. शक्सगाम खोरे हा आमचा भाग आहे असे भारताने ठाम शब्दांत चीनला सुनावले आहे. चीन व पाकिस्तानमध्ये १९६३ साली सीमेबाबत झालेला तथाकथित करार आम्हाला मान्य नसल्याचेही भारताने म्हटले आहे.

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचा भाग असून त्याचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आम्हाला हक्क आहे. पूर्व लडाखच्या मुद्यावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच आता चीनने शक्सगाम खोऱ्यात कारवाया सुरू केल्या आहेत.

रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, शक्सगाम खोरे हा भारताचाच भाग असून पाकिस्तान तो प्रदेश अवैधरीत्या चीनच्या ताब्यात देऊ पाहत आहे. त्याचा भारताने चीनकडे तीव्र निषेध नोंदविला आहे.

पूर्व लडाखप्रश्नी लवकरच चर्चेची फेरी

पूर्व लडाखच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याकरिता भारत व चीनमधील चर्चेची पुढची फेरी लवकरच पार पडणार आहे. या प्रश्नावर भारत व चीनमध्ये राजनैतिक व लष्करी पातळीवर याआधीपासून चर्चा सुरू आहे. योग्य तोडगा निघण्यास अधिक वेळ लागणार, असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले

टॅग्स :chinaचीनIndiaभारत