शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona In India: कोरोनाचा वेग वाढला! देशात गेल्या २४ तासांत ३१५७ नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 09:05 IST

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे.

नवी दिल्ली-

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर दिवसागणिक पडत आहे. ही आकडेवारी निश्चितच चिंतादायक आहे. धोक्याचा इशारा देणारी आकडेवारी देशात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत निष्काळजीपणा न बाळगता अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३,१५७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता १९,५०० वर पोहोचला आहे. 

गेल्या २४ तासांत २,७२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृत्यूंचा आकडा आता ५,२३,८६९ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासांत ४,०२,१७० कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या लसीकरणाची आकडेवारी १,८९,२३,९८,३४७ इतकी झाली आहे. 

देशातील पाच सर्वाधिक संसर्गाची राज्य पाहायची झाल्यास यात दिल्लीत गेल्या २४ तासांत सर्वाधिक १,४८५ रुग्ण आढळले आहेत. तर हरियाणामध्ये ४७९, केरळमध्ये ३१४, उत्तर प्रदेशात २६८ आणि महाराष्ट्रात १६९ रुग्ण आढळले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत