शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

India-China tension : 1959ची LAC आम्ही मानत नाही, चीनच्या वक्तव्यावर भारताचं चोख प्रत्युत्तर

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 29, 2020 20:16 IST

चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे.

ठळक मुद्देचीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे.भारताने कधीही 1959च्या चीनने केलेल्या एकतर्फी एलएसीला मान्य केले नाही.अशा स्थितीत चीनचे अशा प्रकारचे वक्तव्य आक्षेपार्ह.

नवी दिल्ली -चीननेलडाखमध्ये आता पुन्हा एक नवा वाद सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारतानेही पलटवार करत चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने म्हटले आहे, चीनची नेहमी-नेहमी भरकटवण्याची इच्छा पूर्ण होणार नाही. 

चीनने म्हटले होते, की केंद्रशासित प्रदेश लडाखला आम्ही मान्यता देत नाही. तसेच या भागात भारताकडून सुरू असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामालाही आपला विरोध आहे. चीन पुन्हा एकदा एलएसी निश्चित करण्यासाठी 1959 च्या एकतर्फी कराराचा हवाला देत आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील (LAC) चीनचा दावा भारताने तीव्र शब्दात फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, भारताने कधीही 1959च्या चीनने केलेल्या एकतर्फी एलएसीला मान्य केले नाही. एवढेच नाही, तर अंतिम संमती होईपर्यंत सीमेवर शांतता आणि यथास्थिती कायम ठेवण्याच्या उद्देशाने 1993 नंतर, अनेक करार झाले आहेत. अशा स्थितीत चीनचे अशा प्रकारचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. एवढेच नाही, तर दोन्ही देशांतील परस्पर सहमतीचे उल्लंघणदेखील आहे.

भारत वचनबद्ध -परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, 2005च्या भारत सीमेचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय मापदंड आणि मार्गदर्शक सिद्धांतावर सहमतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. भारत आणि चीन दोघेही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) स्पष्टीकरणासाठी वचनबद्ध आहेत.

एलएसीच्या एकतर्फी आखणीची चीनची इच्छा -भारत आणि चीन दोन्ही पक्षांकडून 2003पर्यंत एलएसी निर्धारित करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, नंतर चीनने यात रस दाखवणे बंद केले. यामुळे ही प्रक्रियी थांबली. आता चीन म्हणतोय, एकच एलएसी आहे. हे पूर्वी झालेल्या करारांचे उल्लंघन आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनची एकतर्फी एलएसी आखनीची इच्छा आहे. 

टॅग्स :ladakhलडाखchinaचीनborder disputeसीमा वादIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी