शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 14:58 IST

भारताने पाकिस्तानच्या महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने 'ऑपरेशन सिंदूर' करून प्रत्युत्तर दिले. मात्र, यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला. पाकिस्ताननेही भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केली. अशा परिस्थितीत भारतीय हवाई दलाच्या कारवाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताने अलिकडेच पाकिस्तानच्या तीन महत्त्वाच्या असणाऱ्या 'नूर खान', 'मुरीद' आणि 'रफीकी' या हवाई तळांवर निशाणा साधला. पण, भारतीय सैन्याने हेच तीन एअरबेस का निवडले? यामागील कारण केवळ लष्करी नाही, तर धोरणात्मक देखील आहे.

नूर खान एअरबेसइस्लामाबादजवळील नूर खान एअरबेस हा पाकिस्तानमधील सर्वात हाय-प्रोफाइल एअरबेसपैकी एक आहे. याच ठिकाणावरून पाकिस्तान हवाई दलाच्या विशेष कारवाया होतात. शिवाय राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उड्डाणांसाठीही हे तळ मुख्य ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेला हल्ला हा पाकिस्तानसाठी थेट संदेश आहे, जर सीमेपलीकडून काही हालचाल झाली तर भारतही त्याला प्रत्युत्तर देणार.

रफीकी एअरबेस रफीकी हवाई तळ हे पाकिस्तान हवाई दलाचे सर्वात महत्त्वाचा लढाऊ विमान तळ आहे. या ठिकाणांहून एफ-१६ आणि जेएफ-१७ सारखी लढाऊ विमाने उड्डाण करतात.

मुरीद एअरबेस पंजाब प्रांतात स्थित मुरीद हवाई तळ हा पाकिस्तानच्या हवाई संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मुरीद हे तळ आधुनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन प्रणालींनी सुसज्ज आहे. चीनच्या सहकायनि पाकिस्तानने विकसित केलेल्या तंत्रज्ञानासाठी हे तळ एक चाचणी बिंदू असल्याचे म्हटले जाते. भारताने या ठिकाणावर निशाणा साधणे हे दर्शवते की, ते पाकिस्तानच्या उच्च-तंत्रज्ञानाच्या लष्करी तयारीलाही आव्हान देण्यास सक्षम आहे. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तान