शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:54 IST

Fisherman : जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

नवी दिल्ली :  भारत व पाकिस्तानने अटक केलेल्या परस्परांच्या मच्छिमारांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुटका करावी. पाकिस्तानने त्याच्या ताब्यातील ३७६ भारतीय मच्छिमारांची मुक्तता करावी, अशी मागणी पाकिस्तान - इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी या संघटनेने केली आहे. या संघटनेचेे माजी सचिव व पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या कराची येथील मलिर कारागृहामध्ये ५९० भारतीय मच्छिमार आहेत. त्यातील ३७६ मच्छिमार भारतीय नागरिक असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. त्यापैकी २ मच्छिमारांच्या शिक्षेचा कालावधी २०१७ सालीच संपला आहे. अन्य मच्छिमारांपैकी ३२ जणांचा २०१८ व १५३ जणांचा २०१९, तर ८१ मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी २०२०मध्ये संपला आहे. जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमार