शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:54 IST

Fisherman : जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

नवी दिल्ली :  भारत व पाकिस्तानने अटक केलेल्या परस्परांच्या मच्छिमारांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुटका करावी. पाकिस्तानने त्याच्या ताब्यातील ३७६ भारतीय मच्छिमारांची मुक्तता करावी, अशी मागणी पाकिस्तान - इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी या संघटनेने केली आहे. या संघटनेचेे माजी सचिव व पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या कराची येथील मलिर कारागृहामध्ये ५९० भारतीय मच्छिमार आहेत. त्यातील ३७६ मच्छिमार भारतीय नागरिक असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. त्यापैकी २ मच्छिमारांच्या शिक्षेचा कालावधी २०१७ सालीच संपला आहे. अन्य मच्छिमारांपैकी ३२ जणांचा २०१८ व १५३ जणांचा २०१९, तर ८१ मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी २०२०मध्ये संपला आहे. जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमार