शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

भारत, पाकिस्तानने अटक केलेल्या शेकडो मच्छीमारांची सुटका करावी, दिवाळीआधी निर्णय घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 05:54 IST

Fisherman : जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

नवी दिल्ली :  भारत व पाकिस्तानने अटक केलेल्या परस्परांच्या मच्छिमारांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुटका करावी. पाकिस्तानने त्याच्या ताब्यातील ३७६ भारतीय मच्छिमारांची मुक्तता करावी, अशी मागणी पाकिस्तान - इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी या संघटनेने केली आहे. या संघटनेचेे माजी सचिव व पत्रकार जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या कराची येथील मलिर कारागृहामध्ये ५९० भारतीय मच्छिमार आहेत. त्यातील ३७६ मच्छिमार भारतीय नागरिक असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. त्यापैकी २ मच्छिमारांच्या शिक्षेचा कालावधी २०१७ सालीच संपला आहे. अन्य मच्छिमारांपैकी ३२ जणांचा २०१८ व १५३ जणांचा २०१९, तर ८१ मच्छिमारांचा शिक्षेचा कालावधी २०२०मध्ये संपला आहे. जतीन देसाई यांनी म्हटले आहे की, शिक्षा भोगून झाल्यानंतरही विनाकारण ३ ते ४ वर्षे तुरुंगात डांबून ठेवणे हे अमानूष कृत्य आहे. 

टॅग्स :Fishermanमच्छीमार