शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे तीन पर्याय; मोदी सरकार नेमकं काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:37 IST

भारताकडे मर्यादित पर्याय आहेत. त्यापुढे जाणं शक्य दिसत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली: चीनला प्रत्युत्तर देण्याबद्दल तज्ज्ञांचं मत वेगळं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, भारताकडे मर्यादित पर्याय आहेत. त्यापुढे जाणं शक्य दिसत नाही. माजी सैन्य अधिकारी अजय शुक्ला यांचं म्हणणं आहे की, भारतापुढे तीन पर्याय आहेत. एक म्हणजे थेट हल्ला करून पाकिस्तानप्रमाणे त्यांना धडा शिकवावा. मात्र यात धोका आहे. कारण चीन हा पाकिस्तान नाही. ते प्रत्युत्तरादाखल कारवाई करतील. त्यात सैन्याची हानी होऊ शकते. दुसरा पर्याय एलएसीला लागून असलेल्या भागावर ताबा मिळवणं. या भागावर चीन आपला दावा करत आहे. पण हेही सोपं नाही. शेवटचा पर्याय आहे चीनवर आर्थिक हल्ला करणं. २०१९ च्या आकडेवारीनुसार, भारत व चीन यांच्यात मोठं व्यापार असंतुलन आहे. २०१९ मध्ये भारताचा व्यापारातील तोटा ५६.८ बिलियन अमेरिकी डॉलर होता. चीनसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ चीन आपल्या हातून जाऊ देणार नाही. 

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तान