शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे तीन पर्याय; मोदी सरकार नेमकं काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 06:37 IST

भारताकडे मर्यादित पर्याय आहेत. त्यापुढे जाणं शक्य दिसत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली: चीनला प्रत्युत्तर देण्याबद्दल तज्ज्ञांचं मत वेगळं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, भारताकडे मर्यादित पर्याय आहेत. त्यापुढे जाणं शक्य दिसत नाही. माजी सैन्य अधिकारी अजय शुक्ला यांचं म्हणणं आहे की, भारतापुढे तीन पर्याय आहेत. एक म्हणजे थेट हल्ला करून पाकिस्तानप्रमाणे त्यांना धडा शिकवावा. मात्र यात धोका आहे. कारण चीन हा पाकिस्तान नाही. ते प्रत्युत्तरादाखल कारवाई करतील. त्यात सैन्याची हानी होऊ शकते. दुसरा पर्याय एलएसीला लागून असलेल्या भागावर ताबा मिळवणं. या भागावर चीन आपला दावा करत आहे. पण हेही सोपं नाही. शेवटचा पर्याय आहे चीनवर आर्थिक हल्ला करणं. २०१९ च्या आकडेवारीनुसार, भारत व चीन यांच्यात मोठं व्यापार असंतुलन आहे. २०१९ मध्ये भारताचा व्यापारातील तोटा ५६.८ बिलियन अमेरिकी डॉलर होता. चीनसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ चीन आपल्या हातून जाऊ देणार नाही. 

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तान