शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

'भारताकडे कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 10:21 IST

कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले.

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 झाली आहे. तर जगभरात तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीम गमवावा लागला आहे. त्यातच एआयआयएमएसचे निर्देशक रणदीप गुलेरिया यांनी भारताकडे कोरोना व्हायरसशी लढण्याची आणि त्याच्यावर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आवश्यक लस विकसीत करण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लागेल. सध्या देशात विपूल प्रमाणात टेस्टींग लॅब असून आपतकालीन टीम देखील उपलब्ध असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.

गुलेरिया पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सर्व राज्य सरकारांना जबाबदारी सोपवावी लागेल. तसेच त्यांच्या सोयी सुविधांना अपडेट करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून रग्णांना योग्य उपचार मिळतील. कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांपैकी 80 टक्के रुग्णांना थोड्या प्रमामात अशक्तपणा येतो. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. तर काही रुग्णांची स्थिती गंभीर असते, असंही गुलेरिया यांनी सांगितले.

दरम्यान कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले.