शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'भारताकडे कोरोना व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 10:21 IST

कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले.

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या 29 झाली आहे. तर जगभरात तीन हजारहून अधिक लोकांना आपला जीम गमवावा लागला आहे. त्यातच एआयआयएमएसचे निर्देशक रणदीप गुलेरिया यांनी भारताकडे कोरोना व्हायरसशी लढण्याची आणि त्याच्यावर प्रतिबंधक लस शोधण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आवश्यक लस विकसीत करण्यासाठी 9 ते 10 महिन्यांचा कालावधी लागेल. सध्या देशात विपूल प्रमाणात टेस्टींग लॅब असून आपतकालीन टीम देखील उपलब्ध असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.

गुलेरिया पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी सर्व राज्य सरकारांना जबाबदारी सोपवावी लागेल. तसेच त्यांच्या सोयी सुविधांना अपडेट करण्याची आवश्यकता आहे. जेणे करून रग्णांना योग्य उपचार मिळतील. कोरोना व्हायरसची बाधा झालेल्यांपैकी 80 टक्के रुग्णांना थोड्या प्रमामात अशक्तपणा येतो. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. तर काही रुग्णांची स्थिती गंभीर असते, असंही गुलेरिया यांनी सांगितले.

दरम्यान कोरोना व्हायरसपासून देशातील सर्व कुटुंबांनी सावध व्हायला हवे. सर्दी, ताप आणि खोकला असेल तर लगेच घाबरून जावू नये. हा साधा तापही असू शकतो. मात्र प्रत्येकाने आपले हात हँडवॉशनेच धुवावे, असंही गुलेरिया यांनी सांगितले.