शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
2
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
3
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
4
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
5
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
6
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
8
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
9
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
10
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
11
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
12
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
13
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
14
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
15
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
16
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
17
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
18
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
19
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
20
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
Daily Top 2Weekly Top 5

बोलताना तोंडाला आवर घाला अन्यथा गंभीर परिणाम भोगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:42 IST

वाचाळगिरी करणाऱ्या पाकला भारताचा इशारा

नवी दिल्ली :पाकिस्तानने कोणत्याही केल्यास त्या प्रकारची चूक देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ व माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी सिंधू जल कराराचा मुद्दा उपस्थित करीत भारताला धमक्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी पाकला लक्ष्य केले.

पाकिस्तानी नेतृत्वाकडून भारताविरुद्ध बेजबाबदार, युद्धाला चालना देणारे व द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्याचे नमूद करत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पाकला लक्ष्य केले. आपले अपयश लपविण्यासाठी वारंवार भारताविरोधात विधाने करणे ही तुमच्या नेतृत्वाची जुनी खोड आहे. त्यामुळे पाक नेत्यांनी यापुढे भारताविरोधात कोणतेही वक्तव्य करताना संयम बाळगावा. तसे केले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे नमूद करत जैस्वाल यांनी पाक नेतृत्वाला ऑपरेशन सिंदूरची आठवण करून दिली.

यापूर्वी लष्कर प्रमुख मुनीर यांनी, भारताने सिंधू नदीवर धरण बांधल्यास पाकिस्तान १० क्षेपणास्त्रांनी उडवून देईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर पाकचे माजी विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनीही भारताला डिवचले होते. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान