शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संरक्षण उत्पादनाची क्षमता वाढविण्यास भारत बांधिल- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 00:00 IST

केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या विषयावरील एका वेबिनारला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्ली :  शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे बनविण्याची दीर्घ परंपरा भारताला आहे. तथापि, स्वातंत्र्यानंतर त्यासंबंधीची क्षमता वाढविलीच गेली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आता संरक्षण उपकरण उत्पादन क्षमता गतीने वाढविण्यास आपले सरकार बांधिल आहे, असेही त्यांनी म्हटले.

केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रभावी अंमलबजावणी या विषयावरील एका वेबिनारला संबोधित करताना मोदी यांनी हे वक्तव्य केले. संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात शेकडो शस्त्रास्त्र कारखाने होते. दोन्ही महायुद्धांत भारतातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक कारणांमुळे ही व्यवस्था मजबूत केली गेलीच नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत