शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 05:36 IST

भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण करारानंतर पूर्व लडाखमधील डेमचोक आणि डेपसांग या संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून सैन्य मागे घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळण्यास मदत होणार आहे. लष्कराच्या सूत्रांनी २५ ऑक्टोबर रोजी सांगितले होते की, २८ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. कराराच्या रूपरेषेवर प्रथम राजनैतिक पातळीवर स्वाक्षरी करण्यात आली आणि त्यानंतर लष्करी पातळीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले होते. भारतीय सैन्याने या भागातून आपली उपकरणे मागे घेण्यास सुरुवात केली होती. 

या प्रक्रियेबाबत एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांवरून माघारी आता अंतिम टप्प्यात आहे. लष्करातील सूत्रांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, संघर्षाच्या दोन केंद्रस्थानांबाबत करार झाला आहे आणि इतर क्षेत्रांसाठी चर्चा अद्याप सुरू आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेली लष्करी माघार पूर्ण झाल्यानंतर या भागात गस्त सुरू होईल. त्यानंतर दोन्ही बाजू आपले सैन्य मागे घेतील आणि तात्पुरते बांधकाम आदी नष्ट करतील. या भागात गस्त घालण्याची परिस्थिती एप्रिल २०२० पूर्वीच्या पातळीवर आणली जाण्याची अपेक्षा आहे.

लष्कराने सज्ज रहावे : जयशंकरवेगाने उदयास येत असलेले भू-राजकीय धोके आणि संधींशी जुळवून घेण्यास तयार राहण्याचे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी लष्करी नेतृत्वाला केले. सैन्य कमांडर संमेलन-२०२४ च्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या दिवशी ते बोलत होते. “जागतिक आणि भू-राजकीय गुंतागुंत : भारतासाठी संधी आणि सशस्त्र दलांकडून अपेक्षा” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतchinaचीनS. Jaishankarएस. जयशंकर