शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India China FaceOff: चर्चेच्या नावाखाली चीननं पुन्हा दिला भारताला दगा; गलवानवर केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:21 IST

चीनने तो भाग आपलाच असल्याचे रडगाणे गायला सुरुवात केली.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याच्या प्रदेशावर आमचेच असल्याचे सांगून चीनने पुन्हा दगाबाी सुरू केली आहे. तसेच त्या भागात पुन्हा बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे.लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हा तणाव निवळावा म्हणून भारताच्या परराष्ट्र खात्यातील पूर्व आशिया विभागाचे सहसचिव नवीन श्रीवास्तव व चीनचे परराष्ट्र महासंचालक वू जियांघाव यांच्यात बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. त्यावेळी चीनने तो भाग आपलाच असल्याचे रडगाणे गायला सुरुवात केली.पूर्व लडाख सीमेवर संघर्ष होऊन तणावास कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य माघारी घेण्यावर भारत व चीन यांच्यात मंगळवारीच सहमती झाली होती. त्यामुळे तणाव निवळेल असे वाटत होते. पण त्या भागात चीनने बांधकाम सुरूच ठेवले असल्याचे आढळून आले. त्यामुळे गलवान खोरे हा भारताना अविभाज्य भाग असून, तेथील बांधकाम ताबडतोब बंद करावे, असे भारतातर्फे या चर्चेत सांगण्यात आले. गलवान खोºयावर हक्क सांगण्याची भूमिका चीनने कायम ठेवल्यामुळे हा गुंता इतक्यात सुटण्याची चिन्हे नाहीत.

>जवानांचे कौतुकफुद्धकाळात आणि एरवीही अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या आणि कृतीद्वारे सीमेपलीकडील दहशतवादी वा अन्य राष्ट्रांच्या कारवायांना सडेतोड उत्तर देणाºया शूर जवानांचे कौतुक करण्याची भारतीय लष्करामध्ये परंपरा आहे. त्याप्रमाणे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज लडाखमधील बहाद्दूर जवानांना शाबासकी दिली आणि त्यांना प्रशस्तीपदकही दिले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत