शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारत मागे राहू शकत नाही! - पंतप्रधान मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:17 IST

डिजिटल चलन युगात भारत मागे राहू शकत नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. सरकारच्या डिजिटल व्यवहारांच्या धोरणांवर टीका करणाºया ‘दिग्गजां’चाही त्यांनी समाचार घेतला.

उजिरे (कर्नाटक) : डिजिटल चलन युगात भारत मागे राहू शकत नाही, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केले. सरकारच्या डिजिटल व्यवहारांच्या धोरणांवर टीका करणाºया ‘दिग्गजां’चाही त्यांनी समाचार घेतला.मंगळुरुजवळ ५० किमी अंतरावर असलेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात येथे रॅलीत बोलताना मोदी म्हणाले की, डिजिटल चलनाचे युग आता सुरु झाले आहे. यात भारत मागे राहू शकत नाही. नगदीच्या वापरामुळे सामाजिक दोष वाढत जातील. पंतप्रधान मोदी म्हणाले की, गत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत काही दिग्गजांनी संसदेत भाषण केले. हे दिग्गज स्वत:ला तीस मार खा समजतात. जे स्वत:ला ज्ञानाचे केंद्र मानतात. ते म्हणत होते की, भारतात गरीबी आहे. शिक्षणाचा अभाव आहे. अशात डिजिटल व्यवहार काम करु शकत नाहीत. या लोकांनी आश्चर्य व्यक्त केले की, लोक कसे काय नगदीशिवाय व्यवहार करु शकतात.यावेळी मोदी यांनी रॅलीत प्रतिकात्मक स्वरुपात एका लाभार्थ्याला रुपे कार्ड भेट दिले. जनधन योजनेंतर्गत १२ लाख खातेधारक रुपे कार्डधारक होतील. मोदी म्हणाले की, काळ बदलत आहे आणि त्यासोबत चलनही बदलत आहे. एकेकाळी दगड असलेले व नंतर लेदर, सोने, चांदी, कागद आणि प्लास्टिक असे हे स्थित्यंतर आहे. आता डिजिटल चलनाचे युग सुरु झाले आहे. यात भारताने मागे राहू नये. जगातील विकसित देश कौशल्य विकासावर चर्चा करत आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, भारतात ३५ वर्षांच्या आतील ८० कोटी म्हणजेच लोकसंख्येच्या ६५ टक्के लोक आहेत. या लोकांवर आपल्याला गर्व आहे.दिल्लीहून १ रुपया, गावात पोहोचतात १५ पैसेमोदी म्हणाले की, आमच्या एका माजी पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, जर १ रुपया दिल्लीतून जात असेल तर, गावात पोहचेपर्यंत १५ पैसे राहतात. थेट हस्तांतरण योजनेचा उल्लेख करुन ते म्हणाले की, ५७,००० कोटी रुपये अवैध स्वरुपात कुणाच्या हातात जात होते. सरकारच्या प्रयत्नांनी हे प्रकार थांबले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा