शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

मोदी सरकारचा चीनवर 'थंडगार' स्ट्राईक; 'या' वस्तूची आयात रोखण्याचा निर्णय

By कुणाल गवाणकर | Updated: October 16, 2020 09:14 IST

india bans import of air conditioners with refrigerants: आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारचं पाऊल

नवी दिल्ली: मोदी सरकारनं रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून एसींची आयात रोखण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापार संचलनालयानं एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिली. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीचं धोरण 'मुक्त'वरून 'प्रतिबंधित' करण्यात आल्याची माहिती संचलनालयानं दिली आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं अत्यावश्यक नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात धोरणाचा आढावा घेतला. त्यानंतर एसीची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.विविध क्षेत्रांमध्ये पूर्णपणे स्वावलंबी होण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानावर भाष्य करताना जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एसीच्या आयातीचा विशेष उल्लेख केला. 'एसी उत्पादनात स्वावलंबी होण्याची गरज आहे. आपण आपल्या एकूण मागणीच्या ३० टक्क्यांहून एसी आयात करतो. आपल्याला हे प्रमाण वेगानं कमी करायला हवं,' असं मोदी म्हणाले होते.अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सातत्यानं सुरू आहेत. जूनमध्ये सरकारनं कार, बस, ट्रक आणि दुचाकींमध्ये वापरले जाणारे न्यूमॅटिक टायरची आयात रोखण्याचा निर्णय घेतला. याआधी सरकारनं टीव्हीपासून संरक्षण सामग्रीपर्यंतची आयात थांबवण्याचे निर्णय घेतले आहेत.चीनला मोठा धक्काभारत एसींची सर्वाधिक आयात चीन आणि थायलंडमधून करतो. भारताच्या एकूण आयातीच्या ९० टक्के आयात या दोन देशांमधून होते. त्यामुळे एसीच्या आयातीवर घातलेली बंदी चीनसाठी धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन