शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

भारत करणार पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला

By admin | Published: September 22, 2016 7:41 PM

उरी दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे

सुरेश डुग्गर / ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 22 - उरी दहशतवादी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.. या हल्ल्यात फक्त दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना टार्गेट केलं जाणार आहे. भारत बदला घेण्यासाठी नक्कीच हल्ला करणार याची भीती पाकिस्तानला असल्याने सीमारेषेवरील जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. 
 
संरक्षण खात्याच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने सीमारेषेवर सुरु केलेली तयारी युद्धासाठी नसून हल्ल्याचा बदला घेण्यासाठी उत्तर दिल्यानंतर पाकिस्तानकडून युद्ध छेडलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने युद्धाचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. 
 
सुत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला करण्याच्या दृष्टीने भारतीय लष्कराने पुर्ण तयारी केली आहे. प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्यासाठी आणि त्यातून उद्भवणा-या परिणामांपासून भारताला वाचवण्यासाठी लष्कराने 20 ते 30 दिवसांचा वेळ मागितला असून लवकरच हा हल्ला होण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.