शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधितच राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 05:59 IST

सर्वोच्च न्यायालय; राज्य सरकारांचे पिळले कान

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : राज्यघटनेतील तरतुदींनुसार निवडणूक आयोगांना दिलेले स्वातंत्र्य हे परमपवित्र असून त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. सेवेतील सनदी अधिकाऱ्यांकडे राज्य निवडणूक आयोगाची अतिरिक्त जबाबदारी देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

प. बंगालमधील राज्य निवडणूक आयोग पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस करत आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर या टीकेचा जोर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रोहिन्टन नरिमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा निकाल दिला आहे. गोवा सरकारने कायदा खात्याच्या सचिवांवर राज्य निवडणूक आयोगाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली होती. 

सेवेत नसलेल्यांकडे जबाबदारी द्यासर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, राज्य सरकारच्या सेवेत नसलेल्या कोणत्याही पात्र व्यक्तीकडे यापुढे राज्य निवडणूक आयोगाची सूत्रे देण्यात यावीत. राज्य सरकारच्या सेवेत असलेल्यांनी त्या पदाचा राजीनामा  आयोगाची जबाबदारी स्वीकारण्याआधी दिला पाहिजे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग