शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Independence Day: लाल किल्ल्यावर विशेष व्यवस्था; स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे ४००० लोकांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:44 IST

सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज आहे.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमास ४००० हून अधिक लोकांना निमंत्रण दिले आहे. यात नेते, अधिकारी आणि मीडिया प्रतिनिधी यांचा समावेश आहे, अशी माहिती शुक्रवारी संरक्षण मंत्रालयाने दिली. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यंदाच्या भाषणात ‘आत्मनिर्भर भारता’वर भर देतील, असा अंदाज आहे. बिगरकाँग्रेसी पंतप्रधानांमध्ये अटलबिहारी वाजपेयी सर्वाधिक काळ या पदावर होते. आता हा विक्रम मोदींच्या नावावर असणार आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, कार्यक्रमस्थळी दोन पाहुण्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे.‘गार्ड ऑफ ऑनर’च्या सदस्यांना क्वारंटाइन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या जागेवर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे.सर्व निमंत्रितांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सॅनिटायझरचीही व्यवस्था केली आहे. रांगेची गर्दी टाळण्यासाठी मोठ्या चौकटीचे दरवाजे लावले आहेत.सर्व प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रीनिंग होईल. केवळ आमंत्रितच यात भाग घेऊ शकतील. आरोग्य सुविधा आणि अ‍ॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था ठेवली आहे. सर्व कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग पालनाच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनRed Fortलाल किल्लाNarendra Modiनरेंद्र मोदी