शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कृषी मालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:03 IST

केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१-२२ या वर्षाच्या रब्बी पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५० ते ३०० रुपये अशी वाढवून दिली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सोमवारी यासंदर्भात घोषणा करताना नुकत्याच संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकांमुळे किमान आधारभूत किंमत व्यवस्था नष्ट होईल, ही शेतकऱ्यांना दाखवली जाणारी भीती निराधार आहे, अशा शब्दांत संतप्त शेतकºयांना दिलासा दिला. गव्हासाठी ही वाढीव किंमत ५० रुपये, चणा २५० रुपये, मोहरीसाठी २२५ व मसूर ३०० रुपये आहे.विरोधी पक्षांनी मोठी टीका केलेल्या कृषी विधेयकांना रविवारी राज्यसभेत संमती मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. पंजाब व हरयाणात शेकडो शेतकरी संघटनांनी या विधेयकांच्या निषेधार्थ येत्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यात २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण बंदचाही समावेश आहे.

सुधारित किंमतमसूर ५,१०० रुपये क्विंटलमोहरी ४,६५० रुपये क्विंटलसूर्यफूल ५,३२७ रुपये क्विंटलगहू १,९७५ रुपये क्ंिवटलजव १,६०० रुपये क्विंटल

टॅग्स :Farmerशेतकरी