शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

कृषी मालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:03 IST

केंद्र सरकारने दिला शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२१-२२ या वर्षाच्या रब्बी पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ५० ते ३०० रुपये अशी वाढवून दिली आहे. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत सोमवारी यासंदर्भात घोषणा करताना नुकत्याच संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकांमुळे किमान आधारभूत किंमत व्यवस्था नष्ट होईल, ही शेतकऱ्यांना दाखवली जाणारी भीती निराधार आहे, अशा शब्दांत संतप्त शेतकºयांना दिलासा दिला. गव्हासाठी ही वाढीव किंमत ५० रुपये, चणा २५० रुपये, मोहरीसाठी २२५ व मसूर ३०० रुपये आहे.विरोधी पक्षांनी मोठी टीका केलेल्या कृषी विधेयकांना रविवारी राज्यसभेत संमती मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. पंजाब व हरयाणात शेकडो शेतकरी संघटनांनी या विधेयकांच्या निषेधार्थ येत्या काही दिवसांत अनेक प्रकारच्या आंदोलनांचे आवाहन केले आहे. त्यात २५ सप्टेंबर रोजी संपूर्ण बंदचाही समावेश आहे.

सुधारित किंमतमसूर ५,१०० रुपये क्विंटलमोहरी ४,६५० रुपये क्विंटलसूर्यफूल ५,३२७ रुपये क्विंटलगहू १,९७५ रुपये क्ंिवटलजव १,६०० रुपये क्विंटल

टॅग्स :Farmerशेतकरी