शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

कोरोनाच्या सामाजिक परिणामांमुळे बेपत्ता मुलांच्या संख्येत २ वर्षांत वाढ; मुलींचे प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 08:00 IST

स्वयंसेवी संस्थांकडून चिंता व्यक्त

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे झालेल्या सामाजिक परिणामांमुळे देशभरात गेल्या दोन वर्षांत बेपत्ता झालेल्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१९ मध्ये ४८ हजार, तर २०२० मध्ये ५९ हजार मुले बेपत्ता झाली. अशा मुलांची या दोन वर्षांतील एकूण संख्या एक लाखाहून अधिक आहे. त्यामध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

या स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत स्वयंसेवी संस्थांनी म्हटले आहे की, बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी गावपातळीवर बालरक्षण समित्यांची तातडीने स्थापना केली जावी. तसेच बालकांच्या पालनपोषणासंदर्भात पालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम या समित्यांमार्फत करण्यात यावे. त्यासाठी पुरेसा निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा.

कैलाश सत्यार्थी फाऊंडेशनशी संलग्न असलेल्या बचपन बचाओ आंदोलन (बीबीए) या संस्थेचे कार्यकारी संचालक धनंजय तिंगाल यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत देशभरात सुमारे १२ हजार मुलांची आम्ही वेगवेगळ्या आपत्तींतून सुटका केली आहे. कोरोना साथीचे भीषण सामाजिक परिणाम झाले आहेत. मुलांची मानवी तस्करी करण्याचे प्रमाणही त्यामुळे वाढले आहे. 

२०२०मध्ये बेपत्ता मुलींचे प्रमाण ७७ टक्के

२०२० मध्ये देशात मार्च ते जून या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन होता. त्यावर्षी बेपत्ता झालेल्या ५९,२६२ मुलांमध्ये १३५६६ मुलगे, ४५,६८७ मुली, नऊ तृतीयपंथीय मुलांचा समावेश आहे. २०१८ मध्ये बेपत्ता झालेल्या मुलांमध्ये मुलींचे प्रमाण ७० टक्के होते. ते प्रमाण २०१९ मध्ये ७१ टक्के व २०२०मध्ये ७७ टक्के झाले असल्याची माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या् अहवालात देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत