शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, करदात्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 12:05 IST

केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक पत्रक जारी करून माहिती दिली

नवी दिल्ली - इनकम टॅक्स (आयटी) रिटर्न भरण्याची मुदत एका महिन्याने वाढवण्यात आल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख दिली होती. मात्र आता ही मुदत वाढवून 31 ऑगस्ट  देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. 

करदात्यांनी वेळेत कर भरला नाही तर पाच  ते दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. पाच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या करदात्याने 31 जुलै ते 31 ऑगस्ट 2018 पर्यंत आयटी रिटर्न भरल्यास त्याला पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तर करदात्याने 31 डिसेंबर 2018 नंतर आयटी रिटर्न भरल्यास त्याला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 

 

टॅग्स :Taxकर