शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'समान नागरी'बाबत केंद्र फेरविचाराच्या 'मोड'मध्ये; निवडणुकीत फटका बसण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 05:46 IST

या कायद्याचे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात दिले असले तरी आदिवासी समुदायाकडून त्याला विरोध होत आहे.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली प्रस्तावित समान नागरी : संहितेस (यूसीसी) विविध समुदायांसह भाजपाचे मित्रपक्ष आणि या मुद्दयावर बाहेरून पाठिंबा देणारे पक्ष यांचा विरोध होत असल्यामुळे हे विधेयक कधी आणायचे, याबाबत केंद्र सरकार फेरविचार करण्याची शक्यता आहे. विधि आयोगाच्या शिफारशींनंतर हे विधेयक लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाऊ शकते.

प्राप्त माहितीनुसार, विधी आयोगाने १४ जुलैपर्यंत यावरील सूचनांसाठी वेळ दिला आहे. सूचना गोळा करून त्यावर विचारासाठी किमान १५ दिवस लागतील. या कायद्याचे आश्वासन भाजपाच्या जाहीरनाम्यात दिले असले तरी आदिवासी समुदायाकडून त्याला विरोध होत आहे. अकाली दल आणि अद्रमुकसह दक्षिणेतील अनेक राज्ये यूसीसीच्या विरोधात आहेत.

निवडणुकीत फटका बसण्याची भीतीमुस्लीम समुदायास यूसीसी अंतर्गत आणण्याचा विचार भाजप नेते करीत होते. मात्र, मुस्लिमांऐवजी इतर समुदायांकडूनच त्याला प्रचंड विरोध होत आहे. याचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. ईशान्य भारतासह झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व इतर अनेक राज्यांत आदिवासी समुदाय या विरोधात आक्रमक दिसत आहे.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाCentral Governmentकेंद्र सरकार