शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

उत्तर प्रदेशात आता विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी; ३६ जागांवर निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 09:35 IST

भाजप, सपा लवकरच जाहीर करणार उमेदवार

- राजेंद्र कुमारलखनऊ : उत्तर प्रदेशात आता विधान परिषदेत बहुमत मिळविण्यासाठी राजकारण सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या ३६ जागांसाठी विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि सपा लवकरच आपले उमेदवार जाहीर करतील. यासाठी १५ मार्चरोजी अधिसूचना जारी होणार आहे. 

या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ३० आणि दुसऱ्या टप्प्यात सहा जागांची निवडणूक होईल. यासाठी १५ ते २२ या काळात अर्ज दाखल केले जातील. ९ एप्रिल रोजी मतदान होईल, तर, १२ एप्रिल रोजी निकाल जाहीर होईल. सध्या विधानपरिषदेत सपाचे ४८ जागांसह बहुमत आहे, तर, भाजपच्या ३६ जागा आहेत. 

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करतात. या ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे असा अंदाज आहे की, १८ व्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाकडे दोन्ही सभागृहात बहुमत असेल. भाजपचे सहकारी पक्ष अपना दल (स) व निषाद पार्टी आणि सपाचे सहकारी रालोद हे एक- एक उमेदवार मैदानात उतरवू शकतात. त्यामुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ