शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी लिहिले नरेंद्र मोदी, जय श्रीराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 10:34 IST

काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानुसार, एका विद्यार्थ्याने रामभजन अवधमध्ये ‘एक दिन ऐसा आया..’ लिहिले आणि शेवटी जय श्रीराम असे लिहिले आहे.

बिहारमधील बोर्डाच्या परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांमध्ये कविता आणि शायरी लिहिल्या आहेत, काहींनी श्रीरामच्या नावाने चांगले गुण मागितले आहेत. तर एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे लिहिली आहेत.

काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यानुसार, एका विद्यार्थ्याने रामभजन अवधमध्ये ‘एक दिन ऐसा आया..’ लिहिले आणि शेवटी जय श्रीराम असे लिहिले आहे.

ओमिक आणि नॉन ओमिक कंडक्टरमध्ये काय फरक आहे? असा प्रश्न विचारण्यात आला असता उत्तरात, प्रेम पटकन होत नाही, परंतु जेव्हा ते हाेते तेव्हा ते जबरदस्त असते, त्याला नॉन ओमिक असे म्हटले जाते, असे लिहिले आहे. एका विद्यार्थिनीने लिहिले आहे की, जे कोणी माझी कॉपी तपासेल, कृपया मला खूप चांगले गुण द्या. जेणेकरून मी अधिक खंबीर मुलगी होईल. डोक्याला दुखापत झाल्यामुळे मी नीट अभ्यास करू शकले नाही. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीNarendra Modiनरेंद्र मोदी