शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

दोन तास ओलीस ठेवले, महिला खासदाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:05 IST

सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भुवनेश्वर : मतदारसंघातील काही लोकांनी आपल्याला दोन तास ओलीस ठेवले होते, असा आरोप ज्येष्ठ भाजप नेत्या, भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी केला आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सारंगी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पत्र पाठवून दौऱ्यांदरम्यान त्यांच्या सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सारंगी यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मी सोमवारी संध्याकाळी प्रभाग क्रमांक ४३ मधील रहिवाशांच्या निमंत्रणावरून बैठकीत भाग घेण्यासाठी जात होते. तेव्हा लक्ष्मीसागर भागातील समाजकंटकांनी गाडी अडवून बैठकीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. मी पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत दोन तास कारमध्ये बसून होते. यावरून राज्य सरकारचा दुर्भावनापूर्ण हेतू दिसून येतो, असे सांगत माझ्या वाया गेलेल्या वेळेची भरपाई राज्य सरकार कशी करणार, असा सवालही त्यांनी केला.

 

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपा