शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दोन तास ओलीस ठेवले, महिला खासदाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:05 IST

सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भुवनेश्वर : मतदारसंघातील काही लोकांनी आपल्याला दोन तास ओलीस ठेवले होते, असा आरोप ज्येष्ठ भाजप नेत्या, भुवनेश्वरच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी केला आहे. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत सारंगी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पत्र पाठवून दौऱ्यांदरम्यान त्यांच्या सुरक्षेबाबत दाखविण्यात येत असलेल्या कथित उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सारंगी यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘मी सोमवारी संध्याकाळी प्रभाग क्रमांक ४३ मधील रहिवाशांच्या निमंत्रणावरून बैठकीत भाग घेण्यासाठी जात होते. तेव्हा लक्ष्मीसागर भागातील समाजकंटकांनी गाडी अडवून बैठकीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. मी पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत दोन तास कारमध्ये बसून होते. यावरून राज्य सरकारचा दुर्भावनापूर्ण हेतू दिसून येतो, असे सांगत माझ्या वाया गेलेल्या वेळेची भरपाई राज्य सरकार कशी करणार, असा सवालही त्यांनी केला.

 

टॅग्स :OdishaओदिशाBJPभाजपा