शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

पाच वर्षांत तब्बल ९८ विद्यार्थ्यांनी देशभरात मृत्यूला केले जवळ; केंद्रीय शिक्षण संस्थांबाबत सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:08 IST

करिअरची चिंता

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे, ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’, ‘आयआयएम’ , ‘आयआयएसईआर’मध्ये ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने संसदेत दिली. २०१८ मध्ये या संस्थांतील २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये हा आकडा १९ होता. २०२० व २०२१ मध्ये तो खाली आला. २०२२ मध्ये ही संख्या पुन्हा वाढून २४ झाली, तर २०२३ मध्ये आतापर्यंत २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत दिली.

‘आयआयटी’त यंदा सात घटना

२०१८-२०१९ मध्ये ८ घटना घडल्या. २०२०-२०२१ मध्ये त्या ३ व ४ पर्यंत खाली आल्या. २०२२ मध्ये संख्या पुन्हा वाढून ९ झाली २०२३ मध्ये आतापर्यंत ७ घटना समोर आल्या.२०१८ साली केंद्रीय विद्यापीठांत आत्महत्येच्या ८ घटना २०१९- २०२० मध्ये २ घटना घडल्या. २०२१ मध्ये एकाही घटनेची नोंद नाही. 

२०२२ मध्ये चार घटना घडल्या होत्या, तर यावर्षी आतापर्यंत नऊ घटना घडल्या आहेत.

आत्महत्येची कारणे काय?

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या अहवालानुसार आत्महत्येमागे व्यावसायिक/ करिअरच्या समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसाचार, कौटुंबिक समस्या व मानसिक विकार यासारखी विविध कारणे आहेत. 

‘या’ विद्यार्थ्यांनी सोडले ‘आयआयटी’ 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि इतर अल्पसंख्याक गटातील एकूण २५,५९३ आरक्षित वर्गातील विद्यार्थी पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून बाहेर पडल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थी