शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पाच वर्षांत तब्बल ९८ विद्यार्थ्यांनी देशभरात मृत्यूला केले जवळ; केंद्रीय शिक्षण संस्थांबाबत सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:08 IST

करिअरची चिंता

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे, ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’, ‘आयआयएम’ , ‘आयआयएसईआर’मध्ये ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने संसदेत दिली. २०१८ मध्ये या संस्थांतील २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये हा आकडा १९ होता. २०२० व २०२१ मध्ये तो खाली आला. २०२२ मध्ये ही संख्या पुन्हा वाढून २४ झाली, तर २०२३ मध्ये आतापर्यंत २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत दिली.

‘आयआयटी’त यंदा सात घटना

२०१८-२०१९ मध्ये ८ घटना घडल्या. २०२०-२०२१ मध्ये त्या ३ व ४ पर्यंत खाली आल्या. २०२२ मध्ये संख्या पुन्हा वाढून ९ झाली २०२३ मध्ये आतापर्यंत ७ घटना समोर आल्या.२०१८ साली केंद्रीय विद्यापीठांत आत्महत्येच्या ८ घटना २०१९- २०२० मध्ये २ घटना घडल्या. २०२१ मध्ये एकाही घटनेची नोंद नाही. 

२०२२ मध्ये चार घटना घडल्या होत्या, तर यावर्षी आतापर्यंत नऊ घटना घडल्या आहेत.

आत्महत्येची कारणे काय?

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या अहवालानुसार आत्महत्येमागे व्यावसायिक/ करिअरच्या समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसाचार, कौटुंबिक समस्या व मानसिक विकार यासारखी विविध कारणे आहेत. 

‘या’ विद्यार्थ्यांनी सोडले ‘आयआयटी’ 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि इतर अल्पसंख्याक गटातील एकूण २५,५९३ आरक्षित वर्गातील विद्यार्थी पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून बाहेर पडल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थी