शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

पाच वर्षांत तब्बल ९८ विद्यार्थ्यांनी देशभरात मृत्यूला केले जवळ; केंद्रीय शिक्षण संस्थांबाबत सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 06:08 IST

करिअरची चिंता

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे, ‘आयआयटी’, ‘एनआयटी’, ‘आयआयआयटी’, ‘आयआयएम’ , ‘आयआयएसईआर’मध्ये ९८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी माहिती सरकारने संसदेत दिली. २०१८ मध्ये या संस्थांतील २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. २०१९ मध्ये हा आकडा १९ होता. २०२० व २०२१ मध्ये तो खाली आला. २०२२ मध्ये ही संख्या पुन्हा वाढून २४ झाली, तर २०२३ मध्ये आतापर्यंत २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी संसदेत दिली.

‘आयआयटी’त यंदा सात घटना

२०१८-२०१९ मध्ये ८ घटना घडल्या. २०२०-२०२१ मध्ये त्या ३ व ४ पर्यंत खाली आल्या. २०२२ मध्ये संख्या पुन्हा वाढून ९ झाली २०२३ मध्ये आतापर्यंत ७ घटना समोर आल्या.२०१८ साली केंद्रीय विद्यापीठांत आत्महत्येच्या ८ घटना २०१९- २०२० मध्ये २ घटना घडल्या. २०२१ मध्ये एकाही घटनेची नोंद नाही. 

२०२२ मध्ये चार घटना घडल्या होत्या, तर यावर्षी आतापर्यंत नऊ घटना घडल्या आहेत.

आत्महत्येची कारणे काय?

राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाच्या अहवालानुसार आत्महत्येमागे व्यावसायिक/ करिअरच्या समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसाचार, कौटुंबिक समस्या व मानसिक विकार यासारखी विविध कारणे आहेत. 

‘या’ विद्यार्थ्यांनी सोडले ‘आयआयटी’ 

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि इतर अल्पसंख्याक गटातील एकूण २५,५९३ आरक्षित वर्गातील विद्यार्थी पाच वर्षांत केंद्रीय विद्यापीठे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधून बाहेर पडल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिली. 

टॅग्स :Studentविद्यार्थी