शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

दुष्काळ निवारणासाठी फडणवीस यांच्या निर्णयांची राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:33 IST

दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : कृषी उत्पादन वाढविणे, जुन्या जलाशयांचे पुनरुज्जीवन, तसेच दुष्काळ संपवण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उचललेल्या पावलांचे अनुकरण साऱ्या देशभर करण्याची भाजपची इच्छा आहे. त्याद्वारे शेतकºयांच्या गळ्यातले ताईत बनणे शक्य होईल, असे या पक्षाला वाटते.मात्र त्यासाठी शेतकºयांत जाऊन या योजनांची माहिती देण्यासाठी पक्षाला मोठी मोहीम राबवावी लागेल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांची अभिनव योजना महाराष्ट्रातील १५ हजारांहून गावांत राबविण्यात येईल. फडणवीस यांनी कृषी क्षेत्राच्या कल्याणासाठी चांगले कार्य केले आहे.>शिवसेना व भाजप एकत्र लढणारमहाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पूर्वीच्या तुलनेत आम्ही दोन-तीन जागा जास्तच जिंकू, असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला. शिवसेनेची भाजपला साथ नसल्यास हिंदूंच्या मतांत विभागणी होण्याची शक्यता वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही एकमेकांच्या साथीनेच आगामी लोकसभा निवडणुका लढविणार आहोत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ही गोष्ट वारंवार स्पष्ट केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpiyush goyalपीयुष गोयल